मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु
मुंबई : मुंबईत अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय...
राज्यात २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केले आहेत. कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर,...
मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग मंदावला असून त्यांची दिशाही बदलली असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं कळवलं आहे. मुंबईवरचा धोका कमी झाला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधे...
शासनाच्या १०० दिवसातील निर्णय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला 100 दिवस पूर्ण
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण...
कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध झालं असून, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोविडसंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं प्रशासनानं म्हटलं आहे. मराठवाड्यातही अतिशय वेगानं वाढणाऱ्या कोरोना...
राज्याच्या कोविड 19 विरोधी लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या कोविड 19 विरोधी लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांकडून उद्ध्वस्त
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद इथले नक्षलवाद्यांचे एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ही...
झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज केंद्रीय पथकाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई महापालिकांमधल्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं या क्षेत्रातल्या झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश केंद्रीय पथकाचे...
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने; मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच...
कोरोना विषाणू : मुंबईमध्ये तीनजण निरीक्षणाखाली
कोरोनाकरिता ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तीन जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ७९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले...