वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार
देवनंदन गॅसेस सोबत केली भागीदारी
मुंबई : एमजी मोटर इंडियाने मोक्सी येथील देवनंदन गॅसेस प्रा. लि. सोबत भागीदारी केली असून याद्वारे देवनंदन कंपनीतील निर्मिती प्रक्रियेद्वारे जास्तीत जास्त वैद्यकीय ऑक्सिजन तयार...
खरीप हंगाम : ११ लाख शेतकरी खातेदारांसाठी ८ हजार कोटींची शासनाची हमी – सहकारमंत्री...
सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार...
उद्या राजभवनात मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी शुक्रवार, दिनांक २० मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राजभवन येथे होणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी न्या. धर्माधिकारी यांना...
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून राज्यावरील अन्याय दूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :- अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांपासून युवकांपर्यंत पदरी निराशाच पडली आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधव, महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही. प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा असलेल्या मध्यमवर्गीयांच्या...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या राजगृह निवासस्थानी तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेलं राजगृहावर काल दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. घराच्या परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली असून घराच्या काचांवरही दगडफेक...
एकही गिरणी कामगार बेघर राहणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...
वसई दरड दुर्घटनेतल्या मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम आहे. धरणं भरली आहेत, नद्यां इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ही परिस्थिती पाहता अनेक पूरग्रस्त ठिकाणी...
बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मुंबईतल्या विविध बोगस लसीकरणांची...
सज्ज रहा, मात्र घाबरु नका’ हा मार्गदर्शक मंत्र असावा, प्रधानमंत्र्याचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क देशांनी स्वेच्छेने योगदान देऊन कोविड-१९ आपत्कालीन निधी स्थापन करावा, असा प्रस्ताव प्रधानमंत्री मोदी यांनी मांडला.
यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलसचं असेल असं ते म्हणाले....
राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच न्यालयाच्या न्यायाधीश ए .एम . खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सी टी रवीकुमार यांच्या खंडपीठानं राज्यात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. गेल्या ७ वर्षांपासून राज्यात...











