तारापूर कंपनीतील स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण...

“तो ” बाहेर आला… अनेकांचा विश्वास दुणावला … !!

मुंबई : युद्धाच्या समरांगणात लढणाऱ्या योद्धाला काळाचं भान राहत नाही...  त्याचं अंतिम ध्येय असतं...  हे रणांगण मारणं असतं. तसे अनेक योध्ये कोरोनाला (कोविड -19) हरविण्यासाठी जीवाचं रान करत आहेत...  दुर्देवानी ज्यांना ह्या...

‘निसर्ग’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे प्रशासनाला आदेश

बाधितांना जास्तीतजास्त मदत देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२...

सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडी इथल्या शेतकऱ्यांची मालकी असलेल्या सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कंपनीत अशा प्रकारची ही...

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय उद्यापासून दोन दिवस बंद

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे...

नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत मार्च 2022 पर्यंत लातूर मधील नळजोडणीचे काम कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा परिपूर्ण आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय...

माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून गरजुंना मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून मुंबईतल्या ३५ हजार आणि नागपूर इथल्या अडीच हजार गरजूंना धान्य वाटप केलं जात आहे. अशा संकटाच्या काळात...

राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ

मुंबई : राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून...

लॉकडाऊनबाबत ३ मे नंतर योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राष्ट्र कर्तव्य आणि संयमाबद्दल सर्वधर्मियांचे कौतुक मुंबई : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे...