विविध विभागांच्या समन्वयाने आदिवासी विकास योजना प्रभावीपणे राबविण्याचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे...
मुंबई : आरोग्य विभाग, महिला व बालविकास व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने एकत्रित काम करून आदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी...
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्क्याहून अधिक मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ८० टक्क्याहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच थेट सरपंच...
सविता दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
सविताताई ध्येयवादी पत्रकार दिनू रणदिवे यांच्या...
राज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केंद्रीय रेल्वे, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन गोयल यांच्या मातोश्री व माजी आमदार श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या...
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. निवडणुकांमुळं होणाऱ्या गर्दीमुळं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
हा संसर्ग रोखण्यासाठी...
वाशी एपीएमसीमध्ये कांदा आणि बटाट़्याला कमी मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेले नवी मुंबई इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले ५ भाजी बाजार १८ मे पासून टप्प्या टप्प्यानं सुरु करण्यात...
राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पावसाळा जवळ आल्याचं लक्षात घेऊन खासगी डॉक्टरांबरोबर समन्वय वाढवण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती...
पालघर हत्याकांड प्रकरणी १२६ आरोपींविरोधात सीआयडीकडून दोन आरोपपत्रं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर हत्याकांड प्रकरणी सीआयडी, अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं १२६ आरोपींविरुद्ध दोन आरोपपत्रं दाखल केलं आहे. तीन महिन्यांपूर्वी जमावानं केलेल्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन...
शेतकऱ्यांना कृषिपंप व विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी...
देशभरात धनतेरस आणि वसू बारसचा उत्साह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात धनतेरस आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रिदोशी, असं देखील म्हणतात. धनतेरस आणि वसू बारस एकाच...










