हेल्मेटचा वापर वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा – परिवहनमंत्री दिवाकर रावते
विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या साधारण 5 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई
मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे....
विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांनी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आदिवासी...
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांवर विभागाकडून यापूर्वीही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. विधान मंडळातही मंत्री, आदिवासी...
नाशिकला ‘स्मार्ट’ शहर बनविण्यासाठी गोदावरी नदीला स्वच्छ, सुंदर करा – पालकमंत्री छगन भुजबळ
मुंबई : नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधायुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न,...
ठाण्यात पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी इथून पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिह्नाचा बेकायदेशीर वापर केला होता....
कंगना राणावतच्या मुंबईतलं अनधिकृत बांधकाम पाडायला मुंबई उच्च न्यायालयाची उद्यापर्यंत स्थगिती
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्याच्या आवारातलं अनधिकृत बांधकाम तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. कंगनाच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं बांधकाम तोडण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं काल दिलेल्या...
महाराष्ट्रात काल आढळले कोरोनाचे चार नवे रूग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले आणखी चार नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.
देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, “आपल्या राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात काम...
तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा
सोलापूर : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी...
तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन
मुंबई : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पातील चार उपसा...
1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरच्या टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एल. बी एस या पाचही प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबईतल्या...










