मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज...

कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर; आपल्यासाठी आजही मास्क हीच लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी येथील प्लाझ्मा उपचार केंद्राचे उद्घाटन सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’ रत्नागिरी : कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार...

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे

८७ रेशन दुकाने निलंबित तर ४८ दुकानांचे परवाने रद्द – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन...

संचारबंदींचा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदींचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढविण्यासाठी विविध राज्य सरकारं आणि तज्ञांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली...

प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि इतर उपक्रमांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि संबंधित इतर उपक्रमांचं उद्घाटन केलं. राज्याचं पोलीस दल कौतुक करावं, असं काम करत...

लातूर येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र

आरोग्य सेवेतील तांत्रिक मनुष्यबळासाठी नवे अभ्यासक्रम सुरू करणार – कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्यात येईल तसेच आरोग्य क्षेत्रात कुशल...

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क

मुंबई : हवामान खात्याकडून  राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर  कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा...

घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करायला 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करायला केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जवळपास 3 पूर्णांक 7 कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर...

सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

मुंबई : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने...

लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र...

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण (Thalassemia) व कर्करुग्णांकरिता रक्ताचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही देत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक...