बियाणं आणि कीटकनाशकांची भेसळ रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा विकसित करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणं आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, यासाठी त्याचं ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित केली जात...
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही लोकचळवळ व्हावी – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती...
मुंबई : ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर व्हावे; अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्यातील जनतेच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी...
प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली. सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक...
मुंबई महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज
नवी दिल्ली : मुंबईत कोविड रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज असला तरी मुंबई महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज आहे. येत्या काळात रूग्ण संख्या वाढली तर त्यासाठी आवश्यक खाटांचे नियोजन केलेलं आहे.
सध्या...
लिव्हप्युअरने नवे आरओ वॉटर प्युरिफायर लाँच केले
७०% पाण्याची पुनर्प्राप्ती करणारे जगातील पहिले आरओ वॉटर प्युरिफायर
मुंबई : आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली प्रदान करणाऱ्या लिव्हप्युअरने फ्युचरिस्टिक रेंजमध्ये आरओ (Reverse Osmosis) आधारीत वॉटर प्युरिफायर क्षेत्रात आणखी एक मोठी...
पार्थ पवार हे राजकारणात नवखे आहेत – नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : पार्थ पवार हे राजकारणात नवखे असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह...
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत...
कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं.
हिवाळी अधिवेशन येत्या...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरुच
मुंबई (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेले मागचे दोन तीन दिवस होत असलेला पाऊस आजही सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर...











