प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांनी सवय आणि सोय बदलणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केले....

भारनियमन टाळण्यासाठी अतिरीक्त वीज खरेदी करायला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला अतिरीक्त वीज खरेदी करायला मान्यता देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....

यवतमाळ जिल्ह्यात अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या २२ घरफोड्या आणि इतर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १४ लाख ४५ हजार ७५०...

देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. मोठ्या संख्येने असलेले कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण असलेले किंवा कोरोना विषाणू...

तारापूरमध्ये कंपनीला भीषण आग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत हेमंत बारी(४२) आणि विनय बिंद(२७) हे २ जण भाजले आहेत. यातल्या...

जिल्हा निहाय कोरोना अपडेट

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात काल १३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोविडच्या रूग्णांची एकूण संख्या आता ३९ हजार ३४१ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या...

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे....

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – मंत्री छगन भुजबळ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील...

मुंबई पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थान ठेवण्याची मुभा – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थाने त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...

वनमंत्र्यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’ : हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन

मुंबई :  हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई -संवाद' साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य...