विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली.
उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे आणि...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर देशमुख...
‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटांच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे – महाराष्ट्र सायबर व महिला आयोगाचा...
मुंबई : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी...
जातीनिहाय आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याची गरज – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात इतर मागास वर्गाच्या राजकीय आरक्षणाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत ही भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे असं विधानसभेतले...
मुंबईत काल दिवसभरात १ हजार २९३ रुग्णं कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल दिवसभरात १ हजार २९३ रुग्णं कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे मुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २ लाख २३ हजार ५८६ झाली आहे. सध्या मुंबईतलं ...
बियाणे, कीटकनाशकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
कृषी विभागातील गुण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक
मुंबई : कृषी विभाग अधिकाधिक शेतकरीभिमुख करतानाच बियाणे, कीटकनाशके, खते याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरित करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात...
शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत – नितीन राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रब्बीच्या काळात सिंचन व्यवस्था सुरळीत असावी यासाठी शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत असे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांनी काल...
महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’ हा जनजागृती उपक्रमाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर अत्याचार होऊ नयेत याकरता राज्य महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’ हा जनजागृती उपक्रम आज सुरु करण्यात आला. मुंबईतल्या ३० विविध महाविद्यालयांमधे हा उपक्रम राबवण्यात...
राज्यात नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ८०० च्या खाली आली आहे. राज्यात ९० नव्या रुग्णांची नोंद झाली...
वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं जपान सरकारचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी...











