मुंबई-पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मुक्तपणे  व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय मुंबई :  कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी  लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि  पुणे महानगर क्षेत्रासाठी  रद्द...

लॉकडाऊन : कोणत्या गोष्टींना कोठे परवानगी आहे आणि कोठे नाही? जाणून घ्या :

मुंबई (वृत्तसंस्था) : लोकडाऊन काळात कशावर निर्बंध आहेत ते जाणून घ्या. रेड झोनमध्ये कशाला परवानगी आहे तसेच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कशाला परवानगी आहे. शासनाकडून मुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृत...

एंजल ब्रोकिंगच्या ग्राहकवर्गात १२७% वृद्धी

मुंबई: भारतातील आघाडीची डिजिटल स्टॉक ब्रोकिंग कंपनी एंजल ब्रोकिंगने मार्च २०२१ मध्ये ४.१२ दशलक्ष ग्राहकांची नोंद केली. मागील वर्षी या काळातील नोंदणीपेक्षा ती १२७ टक्के जास्त आहे. एंजल ब्रोकिंगने दशकभराच्या...

साहित्य संमेलनात आज गझल संमेलन आणि बालकुमार मेळावा, विद्रोही साहित्य संमेलनालाही सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : रात्रभर अविरत सुरू असलेला कवी कट्टा आणि सकाळी झालेलं गझल संमेलन त्याचबरोबर प्रथमच आयोजित बालकुमार साहित्य संमेलनासह अन्य वेगवेगळ्या उपक्रमांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...

मुंबईत काल ३ हजार ३९ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४ हजार ५२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवले. आतापर्यंत ६ लाख ६४ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३ हजार ३९ नवीन...

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31...

सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि.१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२०...

मुंबई : कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि. १.एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत वाहन करमाफी...

अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत वनखात्याच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करा – वनमंत्री

यवतमाळ येथे साकारण्यात आलेल्या दहा हेक्टर रोपवनाचा वनमंत्री संजय राठोड व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई : राष्ट्रीय वन नीती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के एवढे क्षेत्र...

प्रदूषणामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी

मुंबई (वृत्तसंस्था) : गोदावरी नदी संसद या स्वयंसेवी संस्थेनं काल गोदावरी नदीच्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण तपासलं. पाण्याचे नमुने विष्णुपुरी प्रकल्पाच्या शंकर जलाशयातून घेतले. हा प्रकल्प नांदेड शहराच्या वरच्या भागात असून...

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक  वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...