मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली करण्यावर राज्य सरकारचा गांभीर्यानं विचार सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुली करण्यावर राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्याची अर्थव्यवस्था गाडी पुन्हा रुळावर...
परस्पर सहकार्याने उद्योगांचे प्रश्न सोडवू – उद्योगमंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांसोबत उद्योगमंत्र्यांचा संवाद
मुंबई :आपली खरी लढाई कोरोनाशी असून त्याचे सर्वांना भान ठेवावे लागेल. त्याचवेळी उद्योगचक्र सुरू करून अर्थव्यवस्थेला चालनाही द्यावी लागेल, हे कार्य...
बोगस डॉक्टरांविरोधात धुळे आरोग्य विभागाची कारवाई
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना कार्यरत असणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुध्द धुळे जिल्हा आरोग्य विभागानं कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत शिरपूर...
राज्यात रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उत्पादक...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
महाराष्ट्राला रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन...
शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी इतमामात...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.
अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित...
भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या एमएसएमई, अर्थात सुक्ष्म लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी...
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
पुणे : अनाथ मुले जात प्रमाणपत्र नसल्याने अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहत होती. त्यासाठी आता महिला व बाल विकास विभागाने बाल न्याय अधिनियमांतर्गत शासकीय अथवा स्वयंसेवी बालगृहात प्रवेशित अनाथ...
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ असे संबोधले जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला, कुसुमाग्रज नगरी असे संबोधले जाणार आहे.
काल नाशिक येथे गोखले एज्युकेशन...
शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकांचर मंगळवारी सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी...
राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
७९ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....











