रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा...
शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास...
देशातील विभिन्न संस्कृतीला एकत्रित ठेवणारी ‘हिंदी’ भाषा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : आपला देश विभिन्न संस्कृतीने नटलेला असून या सर्व संस्कृतीला एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सेंट्रल बॅंक ऑफ...
कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात तरुणाईचा प्रतिसाद
‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ३ हजारावर नोंदणी
नंदुरबार : कोविड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने मोठ्या प्रमाणत ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ऑनलाईन नोंदणी केली...
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’ – विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्री परिषदेत मुख्यमंत्री...
मुंबई : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या वहिल्या...
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं दोन्ही सभागृहांचं कामकाज शेतक-यांच्या मदतीच्या प्रश्नांवरील गोंधळामुळे दिवसभरासाठी...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही,...
पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि...
राज्याच्या सर्व विभागांना यथोचित न्याय देणारा अर्थसंकल्प – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्व विभागांना यथोचित न्याय देणारा अर्थसंकल्प असून मी त्याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
सिंचन...
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर
राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: राज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख...
केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक...










