नैसर्गिक संकटाचे विपरीत परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी : नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव...
राजभवनात ५० निवासी डॉक्टरांचा सत्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी सर्वप्रथम कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांना जीवदान देऊन धर्म रक्षणाचं कार्य केलं, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉक्टरांचा गौरव...
मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली करण्यावर राज्य सरकारचा गांभीर्यानं विचार सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुली करण्यावर राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्याची अर्थव्यवस्था गाडी पुन्हा रुळावर...
कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाखं झाडं
मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर...
राज्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३६ हजारापेक्षा जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक २० हजार १८१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख...
पूरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पूर नियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय : आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेक
कोल्हापूर : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र...
महाराष्ट्रात आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३०...
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात आतापर्यंत ९३ हजार गुन्हे दाखल
३ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड आकारणी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ४ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९३ हजार ७३१ गुन्हे दाखल झाले असून १८...
पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासंदर्भात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी काल स्थगित करण्यात आली,आता पुढची सुनावणी ९ नोव्हेंबरलाहोणार आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब सध्या...
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्र राज्यात जनजागृतीसाठी प्रादेशिक संपर्क उपक्रम सुरू
सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आॉटोरिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करणे.
कोव्हिड-19 महामारीसंदर्भात अफवा तसेच चुकीच्या बातम्या पसरू नयेत यासाठी प्रादेशिक तपास समिती स्थापन करणे.
मुंबई : कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक स्तरावर जनजागृती...










