महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोव्यात सांगितलं. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि...
राज्यात संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांना कारवाईचं स्वातंत्र्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती...
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला शुभेच्छा
मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तथागत गौतम बुद्धांना अभिवादन...
सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. सोलापूर स्थानकाला NABCB या संस्थेकडून ISO मानांकनं मिळालं आहे. आता सोलापूर विभागातल्या नगर, दौंड, कोपरगाव, लातूर,...
केंद्रीय सैनिक बोर्डच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात ऑनलाइन अर्जाबाबत आवाहन
मुंबई : इयत्ता १ ली ते ९ वी तसेच ११ वी मधून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात...
टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे...
मुंबई : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहीसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसुत्रता...
राज्यातल्या ६० पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू
नवी दिल्ली : कोविड १९ च्या संसर्गामुळे आतापर्यंत राज्य पोलीस दलातल्या ३ अधिकाऱ्यांसह एकूण ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यापैकी ३८ जण मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. राज्य पोलीस...
अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर...
मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन
मुंबई : आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन...
मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद
मुंबई : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गृह विभागाच्या दि.१६ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालय प्रवेश पास प्रक्रिया...











