राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यभार...

नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल...

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड

चार महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी वितरित- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी...

महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन येथे अभिवादन

मुंबई : महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिव राजेंद्र भागवत, मा.सभापती विधान परिषद यांचे सचिव महेंद्र...

पोलिसांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस...

राज्यात कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळं मुंबईतल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी ९१ टक्क्यांहून...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र...

गारपीट व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नाने आदेश निर्गमित मुंबई : एप्रिल 2020 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात सदर नुकसानीचे पंचनामे...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी मुंबई : कोविड –...

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी...