वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं झालेल्या गर्दीप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं काल झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई...
धाराशिव जिल्ह्यात टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची राज्य सरकारची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणार असल्याची घोषणा, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या...
कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्यसरकार उचलणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत आईवडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्यसरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यविधानसभेत...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार – शिक्षणमंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला
मुंबई : लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज...
आर्यन खान याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आर्यन खान याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.मुंबईच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश वि वि पाटील यांनी आज हा निर्णय दिला. अमली पदार्थ विरोधी पथकाकडे शुक्रवारीच...
सज्ज रहा, मात्र घाबरु नका’ हा मार्गदर्शक मंत्र असावा, प्रधानमंत्र्याचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क देशांनी स्वेच्छेने योगदान देऊन कोविड-१९ आपत्कालीन निधी स्थापन करावा, असा प्रस्ताव प्रधानमंत्री मोदी यांनी मांडला.
यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलसचं असेल असं ते म्हणाले....
राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या खाली आली आहे. राज्यात काल ६ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली....
विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शैक्षणिक संवादाचे आयोजन – उच्च व...
मुंबई : विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विभागानुसार शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच विद्यार्थांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात संबंधित विभांगांची एकत्र बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवण्यात...