स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जावू इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. यासंदर्भात आज जारी करण्यात आलेल्या...

सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न...

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी...

मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मनोर येथे २०० एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणार मुंबई : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन...

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – महिला व बालविकास विभागाचा...

मुंबई : कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स)...

शहरी भागातल्या नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीवरची स्थगिती उठवण्याची छगन भुजबळ यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांवरील स्थगिती उठवणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या मंजुरिंना २०१८ मध्ये स्थगिती देण्यात...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे...

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले...

विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई : विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करावा. त्याकरिता विभागाने सकारात्मकता वाढवावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. ऊर्जा विभागातील विविध योजनांचे सादरीकरण...

राज्यात अडकलेल्या परदेशी पर्यटकांना पर्यटन संचालनालयाची मदत

५ पर्यटक मायदेशी परत, उर्वरित पर्यटकांसाठी निवास, भोजनाची व्यवस्था मुंबई : देशात लॉकडाऊन घोषित झाल्याने या काळात राज्यात अडकलेल्या परदेशी पर्यटकांसाठी "अतिथी देवो भव" असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्याचा पर्यटन विभाग...

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

मुंबई  : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित...

पोलिसांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस...