खासदार हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
उत्तर प्रदेश, मथुरा येथील कामगारांच्या परतीच्या प्रवासाबद्दल चर्चा
मुंबई : मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः...
कांदा साठवणूकीबाबतचे सुधारित आदेश जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे.
केंद्राने कांदा साठवणूकीच्या मर्यादेत...
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाचं राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपातर्फे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप आमदार, आणि कार्यकर्त्यांनी...
अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...
जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे रक्तगटाचे चार जण सिंधुदुर्ग जिल्ह्यात
मुंबई (वृत्तसंस्था) : जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्त गटाचे दहा लाखात चार जण सापडतात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळच्या तीन गावात अवघ्या पाच हजाराच्या आसपास असलेल्या...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये...
मुंबई :- महाराष्ट्राचं आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द,...
सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CAPF, अर्थात केंद्रीय सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल झाल्या असून आजपासून त्या विविध ठिकाणी तैनात केल्या जात आहेत. राज्य पोलीस दल कोवीड विरोधातल्या लढ्यात...
सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत. तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी प्रादेशिक भाषा भिन्न भिन्न असल्या तरीही त्यातील...
कोरोनाबाधित ५७२ रुग्ण बरे होऊन परतले घरी; राज्यात एकूण ४६६६ रुग्ण
राज्यात ४६६ नवीन रुग्णांचे निदान - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात...
वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जाण्याची घाई करू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जिल्हाजिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जायची घाई करू नये. गावाला जाऊन कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे....