अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते १४ जून या कालावधीत होणारं शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे.
अखिल भारतीय...
वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर ५ वरून १२ टक्के वाढविलेला जीएसटी रद्द करण्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...
वस्त्रोद्योग उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांना महागाईचा फटका उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊन राज्यांसमोर आर्थिक संकटाची भीती – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी...
आषाढी वारी २०१९ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “आषाढी वारी २०१९” या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
‘एमआयडीसी’च्या वाढीव सेवा शुल्कास स्थगिती – सुभाष देसाई
नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दि. 11 नोव्हेंबर 2019 च्या परिपत्रकान्वये वाढविलेल्या सेवा शुल्क आदेशास स्थगिती देण्यात येऊन यासंदर्भात शासन स्तरावर फेरविचार करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री...
लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांनाचं कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुण्यात निष्पनं
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच लसीकरण झालेलं असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष पुणे महापालिकेने...
विदर्भात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट, रब्बी पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात काल संध्याकाळनंतरही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर यांसह रब्बी पिकं आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं...
त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे ब्रह्मगिरी परिसरात गौण खनिजासाठी...
राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील कोरोना योद्धांचा सत्कार
मुंबई : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर...
सेनेच्या प्रांतिक मुख्यालयांनी कोरोना काळात राज्यांना सहकार्य करावे- संरक्षण मंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सेनाप्रमुख जनरल MM नरवणे, संरक्षण सचिव आणि DRDO प्रमुखांशी चर्चा केली. या संकटकाळात नागरिकांना सोयी सुविधा आणि...
राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज- मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह
मतदानाचा हक्क बजावण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...











