परस्पर सहकार्याने उद्योगांचे प्रश्न सोडवू – उद्योगमंत्री सुभाष देसाई
                    महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांसोबत उद्योगमंत्र्यांचा संवाद
मुंबई :आपली खरी लढाई कोरोनाशी असून त्याचे सर्वांना भान ठेवावे लागेल. त्याचवेळी उद्योगचक्र सुरू करून अर्थव्यवस्थेला चालनाही द्यावी लागेल, हे कार्य...                
                
            विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश
                    मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी तेबारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री...                
                
            पावसाळ्यात आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत समन्वय ठेवा; रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री...
                    आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक
मुंबई : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम...                
                
            मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता
                    मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या...                
                
            मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
                    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार अनिल गोटे, सामान्य प्रशासन विभागाच्या...                
                
            परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे
                    मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी...                
                
            कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात ३ लाख तरूणांना रोजगार प्राप्त – मुख्यमंत्री एकनाथ...
                    मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख  उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी...                
                
            राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडनवीस यांचा...
                    मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज...                
                
            पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
                    मुंबई : पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर...                
                
            न्यायमूर्ती दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नेमणूक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या संध्याकाळी राजभवन इथं त्यांना पदाची शपथ देतील.                
                
            
			










