राज्यातलं कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९० टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सात हजार ३०३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख दहा हजार ३५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याच...
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्याला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल स्वीकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आज हा निर्णय झाला. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना...
ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे...
मुंबई : मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या...
महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.
महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा...
बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार
निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली
मुंबई : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५...
मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्ध रितीने युद्धपातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात. विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट...
आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार – गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना...
सांगली : नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला.
डॉ. पाटील हे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे, वैद्यकीय पथकासह...
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते...
“महापरिक्षा पोर्टल” प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवालानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू :...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या " महापरिक्षा पोर्टल" प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवाल आल्यानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू, असं मुख्यमंत्री उद्धव...
संशोधनं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा, कृषी विद्यापीठांना राज्यपालांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हानं निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेनं आपलं योगदान दिल्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...