राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान
गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय...
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – पाणीपुरवठा व स्वच्छता...
मुंबई: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला दि. 16 जुलै 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी...
राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा...
महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे...
मुंबई : मुंबईतील "राईट टू पी" अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तीन...
शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी इतमामात...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.
अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित...
राज्यातली नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबर पासून पुन्हा उघडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबर पासून पुन्हा उघडणार असून रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग मुंबईतल्या रंगशारदा इथं होणार आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या...
भारनियमन टाळण्यासाठी अतिरीक्त वीज खरेदी करायला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला अतिरीक्त वीज खरेदी करायला मान्यता देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभ झाला असून त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे.
काल पुण्यात संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या...
राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या तीन वर्षांत चार...
ई एस आय च्या सभासदाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास वारसांना निवृत्तीवेतन लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य कामगार विमा योजनेचा सभासद असलेल्या कामगाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास वारसांना निवृत्तीवेतन देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे. २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्याचा...









