राज्यात आज ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण आज पूर्ण झालं. राज्यात काल ४ हजार ५८० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ५ लाख २८ हजार ८५३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात...

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – महिला व बाल...

मुंबई : समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात...

प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले. विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित...

राज्यात कोविड-१९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ४१० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात...

आरोग्य विभागाच्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ, अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत.

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल झालेल्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरात या परिक्षेसाठी अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी आले,...

राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि त्याबाबतच्या...

भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ.नीलम...

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला  परिचारिकेचे चित्रीकरण व ब्लॅकमेलप्रकरणी तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यावर दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला...

ग्रामीण भागात स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणं गरजेचं – आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : इंडस हेल्थ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के महिलांना कर्करोगाचा धोका असल्याचं निदर्शनाला आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज जालना इथं आरोग्य...

भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर तसंच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटे यांनी आज नांदेड इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के....

राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्यासाठी सरकार कटीबद्ध

मुंबई (वृत्तसंस्था) : चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अगरबत्ती उद्योगाला चालना देण्याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. राज्यातील चंदन उत्पादन...