कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लोणंदमध्ये ‘रक्षक क्लिनिक’ची अभिनव संकल्पना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाने जगभर मोठा हाहाकार माजवला आहे. आपल्या देशातही संसर्ग सुरु आहे. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन अहोरात्र काम करत...
नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा देण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी
मुंबई : राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती या ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी. पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे, रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन...
महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कामगिरी ; राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६...
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 161 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
सध्या कोरोनाच्या...
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध सातत्याने छापेसत्र सुरु
१७ दिवसात २ हजार १३२ गुन्ह्यांची नोंद तर ५ कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत दि. २४ मार्च ते दि. ९ एप्रिल २०२०...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची – मंत्री छगन भुजबळ
राज्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
मुंबई : कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील आरोग्य विभागासोबतच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक...
सहकारी संस्थांनी कोविड-१९ साठी मदत करण्याचे सहकारमंत्र्यांचे आवाहन
सहकारी संस्थांना कोविड-१९ च्या प्रतिबंधक उपायांना आर्थिक मदत करण्यासाठी संघीय संस्थेच्या मान्यता प्रक्रियेत सूट - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करत आहे. सहकारी संस्थांनीसुद्धा...
राज्यात एक कोटी ९ लाख २९ हजार शिधापत्रिकाधारकांना २८ लाख ७२ हजार २८० क्विंटल...
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. दि. 1 ते 10 एप्रिल 2020...
महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित...
घरात राहूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी करण्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे...
मुंबई : देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकाने आपल्या घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला त्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव...
खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे ; पालकमंत्री अस्लम शेख...
मुंबई : मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते, त्यानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत....











