राज्यातल्या सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात...

रामनवमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा; प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव घरीच साजरी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात...

हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत वाढ

मुंबई, : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत...

४१ रुग्णांना घरी सोडले; राज्यात कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण रुग्ण ३३५ संख्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज कोरोना बाधित ३३ नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील ३०  रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण...

कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा –...

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही...

रायगडमध्ये २ डॉक्टरांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र आटोकाट प्रयत्न सुरू असताना रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात ते फिजिशियन म्हणून कार्यरत...

मुंबईत कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ५...

जीवनावश्यक वस्तुंची पुरवठा लवकरच सुरळीत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संचारबंदी नंतर...

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या ; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी...

राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप केले...

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. 19 मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते...