महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला...
केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. या त्रीसदस्सीय समितीच्या एका...
पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली, तर त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल असं परिवहनमंत्री...
एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल – अनिल परब
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात आर्थिक तरतुदी असल्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल...
सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत. तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी प्रादेशिक भाषा भिन्न भिन्न असल्या तरीही त्यातील...
उद्योग विभागातर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा राज्य पुरस्काराने २४ मार्चला होणार सन्मान
मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट निर्यातदार या पुरस्कारांचे वितरण २४ मार्च २०२२ रोजी होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी निवड झालेल्यांना हा पुरस्कार मुंबई येथील जागतीक...
अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरातल्या ईशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या टप्प्यांमुळे अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम...
रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरुचं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पदम पुरस्कारांचं वितरण झाल. यंदा या पुरस्कारांसाठी १२८ जणांची निवड झाली होती. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ शास्त्रीय...










