देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने अंमली पदार्थ नष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने ४४ हजार किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा ठिकाणी हे पदार्थ नष्ट करताना दूरस्थ पद्धतीनं...
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यावर विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असा विनंती करणारा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याबाबत, विधानपरिषदेत आज सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत...
लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य...
अग्नीवीरांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १० टक्के राखीव जागा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयानं अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाणार असून त्यांना...
जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा भारतीय लष्करान उधळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज पहाटे हाणून पाडला. पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी उडवलेले एक क्वाडकॉप्टर पण नियंत्रण...
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांदणी चौक परिसराला भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. वाहतूक नियोजनासाठी तातडीने...
इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,...
येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि...
हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. अहमदनगर ...
अहमदनगरमध्ये वीजवाहक तारेचा धक्का लागून ४ लहान मुलांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातल्या वांदरकडा इथल्या छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ लहान मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी...









