संजय राठोड यांची चौकशी करण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पाठिशी न घातला त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष...

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ८२ शतांश टक्के झालं असून, अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात काल २ हजार...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं.यावेळी अर्जून पुरस्कारानं तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी...

समीर वानखेडे यांना कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं माजी पोलीस संचालक समीर वानखेडे यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला परवानगी दिली आहे. काल झालेल्या...

अहमदनगरचं नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : मजिल्ह्याचं नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक असून जिल्ह्याची माहिती आल्यानंतर  केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अहमदनगर...

राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवल्याची संघटनेची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं पुकारलेला आजचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचं आणि यात राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी...

चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी अवकाशात झेपावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान साध्य करण्याचा भारतीय अंतराळ संशोधन...

अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य...