भविष्य उज्ज्वल आहे, भारतासाठी DIR-5 हे भविष्य आहे : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज चेन्नई येथे आयआयटी मद्रासने आयोजित केलेल्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-5) परिसंवादाला दूरदृश्य प्रणालीमार्फत...
मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला आहे. आरोपी आणि पीडितांची सुरक्षा तसंच निष्पक्ष चौकशीसाठी हा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीन...
देशातील युवकांनी विकसित भारताचं उद्दीष्ट्ट साध्य करणारा संकल्प करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘ विकसित भारत @२०४७- युवकांचा आवाज’ या कार्यशाळेचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केला. यावेळी बोलतांना प्रधानमंत्री म्हणाले की, देश २५ वर्षाच्या...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम...
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल...
रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना कालपासून रद्द केला आहे. अपुरं भांडवल आणि उत्पन्नात वाढीची शक्यता नसल्याचं तसंच विविध तरतुदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेनं ही कारवाई...
भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...
भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे, असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर इथं आयोजित विजय संकल्प सभेत...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...
सरकारी शाळांमधल्या शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामं कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे...
संविधान दिनाच्या निमित्ताने तृतीयपंथी मतदार नोंदणी कार्यक्रम
पुणे : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून संविधान दिनाच्या औचित्याने तृतीयपंथी समुदायातील मतदार...