देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं....

लहान शेतकऱ्यांची प्रगती झाल्याने देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल- मंत्री नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते...

देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार सरकार करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. नवी...

क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईला देशात पहिला क्रमांक

मुंबई (वृत्तसंस्था) : क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईनं जगात ‘एकशे एकोणपन्नासावा’ तर देशात ‘पहिला क्रमांक’ मिळवला आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईला जगात १७२ वा क्रमांक मिळाला होता....

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे. वसईजवळच्या सकवार...

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील,...

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक...

राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...

भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर -उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर आहे, असं  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या  भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या 49 व्या प्रगत...

जवान मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या पार्थिवावर चिंचखेडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधे कुपवाडा भागात शहीद झालेले यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, आ.कुणाल पाटील, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. सैन्य दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून...