मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असून काल राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले, तर कोरोनाबाधितांच प्रमाण 16पूर्णांक 26 शतांश टक्के इतकं जास्त वाढल्याने,...
प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...
‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...
मुंबईत आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्य़ात आलं. आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली....
खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू-काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर क्रीडा...
भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
विद्यार्थ्यांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणे आवश्यक आहे. विद्यार्थांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय...
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी
पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना सन २०२१-२२ शिष्यवृत्ती करिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ३१ जानेवारी अंतिम मुदत वाढवून १५ फेब्रुवारी करून द्यावी....
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दिव्यांगांना सहभागी होता यावे यावर निवडणूक आयोगाने दिलेला भर यशस्वी
नवी दिल्ली : देशात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात दिव्यांगाना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यावर निवडणूक आयोगाने विशेष भर दिला.
मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता...
२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश
पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती
मुंबई : सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना 2011 च्या लोकसंख्येऐवजी यापुढे सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे आदेश...








