येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
देशातल्या महामार्ग प्रकल्पांमध्ये चीनी कंपन्यांना सहभागी होऊ देणार नसल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भागीदारी प्रकल्पांसह कुठल्याही महामार्ग प्रकल्पामध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. लडाखमध्ये भारत आणि...
उत्तरप्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे-...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशमध्ये आज देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये कारखियाओ इथल्या औद्योगिक...
सीटी स्कॅन मशीनचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री...
श्री.छत्रपती शिवाजी मार्केट यार्डतर्फे १० टन अन्नधान्यांची तसेच जीवनावश्यक वस्तूंची पुरग्रस्तांना मदत…
पुणे : पुण्यातील श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना करिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूं बरोबरच...
जम्मू-कश्मीरमध्ये औद्योगिक वृद्धी वाढावी यासाठी रोड शो चं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेशानं,आपल्या गुंतवणूक शिखर रोड शो दरम्यान काल मुंबईत २१०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या...
शिक्षक दिनानिमित्त देशातल्या ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त देशातल्या विविध भागातल्या ४४ शिक्षकांना शिक्षण क्ष्रेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्कारानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं....
ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही
बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) :ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून...
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ
नवी दिल्ली : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
गुणवान मुले, व्यक्ती आणि...
भारत आणि चीनचे विशेष प्रतिनिधी आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या सीमावादावर चर्चा करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा...









