मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा, पायथा विजगृह प्रकल्प, पाणी वाटप नियोजन, पाणीसाठा किती दिवस पुरेल तसंच धरण परिचालन...

आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ व्यवस्थापन परिषदेच्या उपाध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड

पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे  राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम (APFHRM)...

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं चित्तथरारक लढतीत न्यूझीलंडचा चार धावांनी पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना...

2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या डेटाचा अहवाल तयार ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बॅंकांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने,सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा डेटा आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मागणीनुसार बँकांना तशी...

धाडसी सुधारणांमुळेच औद्योगिक विकासाला गती-वित्तमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या धाडसी सुधारणांमुळे उद्योग क्षेत्रात भारताला मोठे स्थान प्राप्त झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ पोलिसांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत...

आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१. १४ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के...

देशात लशींचे उत्पादन वाढवण्याकरता सरकार पुरेसे प्रयत्न करीत नसल्याचा दावा खोटा – सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण हा कोविड विरुद्धच्या लढ्याचा आधारस्तंभ आहे. देशात लसीकरण वेगाने व्हावं याकरता सरकारने याविषयीच्या धोरणाचा तिसरा टप्पा राबवायला आधीच सुरुवात केली आहे. मात्र अद्याप लसीकरणाविषयी...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची नायडू रुग्णालयास भेट कोरोना बाबत उपाययोजना व उपचारांचा...

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयास भेट देऊन कोरोना बाबत उपाययोजना आणि तेथील उपचारांचा आढावा घेतला. सध्या नायडू रुग्णालयात ६बेड चा विलगीकरण कक्ष...

ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तैयवानच्या ताई त्झू यिंग हिनं पटकावलं विजेतेपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवानची बॅडमिंटनपटू ताई त्झू यींग हिने बर्मिंगहॅम इथं झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. यींग हीनं काल झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन...