राज्यात रविवारी कोरोनाचे ७ हजार ५०४ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ३ कोटी ८०...
बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार
निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली
मुंबई : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५...
वाधवान कुटुंबाला ताब्यात घेण्याची राज्याची ईडी आणि सीबीआयला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांच्या अलगीकरणाचा कालावधी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी ईडी आणि सीबीआयला पत्र पाठविल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली...
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...
ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका...
राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं करण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं वाढवण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात राज्याच्या बायोडिझेल...
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार...
राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य...
पुणे विभागातील 24 हजार 400 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 40 हजार 242 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 24 हजार 400 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची...
पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
◆शिरोली पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार
◆ पूर नियंत्रण उपाययोजनांसाठी तज्ज्ञांची समिती
◆पाणी ओसरताच पंचनाम्यांना प्राधान्य द्या
◆पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गायरान जमिनींचा विचार
कोल्हापूर: पूरग्रस्तांना आवश्यक ती...











