भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध – न्यूझीलंडचे भारतातील...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश परस्परांमधले व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध असून परस्परांमधल्या व्यापाराला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे...

प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल...

मुंबई : प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्याच्या वापराबाबत नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे. बीटी लागवड किती क्षेत्रावर झाली,...

महापालिकेच्या फ्ल्यू सेंटरच्या संख्येत वाढ फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी फ्ल्यू सेंटरमध्ये उपचार घ्यावा-विभागीय...

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड-19 फ्ल्यू सेंटरच्या संख्येत वाढ करण्यात आली असून फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ....

एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी...

येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे. त्यात मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शन जव्हेरी, शिल्पकार भगवान रामपुरे, कुस्ती प्रशिक्षक काका पवार, ट्रान्सजेंडर...

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक सभा संपन्न

नवी दिल्‍ली : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाची वार्षिक सभा राज्यपाल तसेच केंद्राचे अध्यक्ष भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल माधमातून संपन्न झाली. यावेळी केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम, २०१८-१९...

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभाबाबत स्वयंसेवी संस्थांनी ‘माझे रेशन माझा अधिकार’ अंतर्गत जनजागृती करावी –...

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र व गरजू शिधापत्रिकाधारकांना राज्य व केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता ‘माझे रेशन माझा अधिकार’ असा मंच करुन स्वयंसेवी संस्थांनी देखील...

राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न – पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव नीति आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य गिरीशचंद्र...

कोरोना मुकाबल्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार

नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग...