महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करावी – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते काल यासंदर्भात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकीनाका...

किंबर्ले प्रक्रिया बैठक मुंबईत होणार

नवी दिल्ली : किंबर्ले प्रक्रिया बैठक येत्या 17 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्किम केपीसीएस म्हणजे किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या विविध कार्यकारी गट आणि...

वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकलेले भारतीय महाराष्ट्रात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राबवलं जात असलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत, ३० विमानांनी १९ देशातले ४ हजार १३ नागरिक, महाराष्ट्रात...

अंगणवाडी परिसरात कुपोषणावर मात करण्यासाठी बाग निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांमध्ये पोषणमुल्य असणा-या स्थानिक झाडांच्या बाग निर्मितीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं केलं आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी...

भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : चालू वर्षाखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती...

टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय पालिकेद्वारे मागे घेण्यात आला

मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने मागे घेतला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं बंद राहतील. त्यामुळं अन्नधान्य आणि औषधांची दुकानं सुरू राहतील. लॉकडाऊनमध्ये...

अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं काल अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. १ ऑगस्ट २०२० पासून अनलॉकचा तिसरा टप्पा लागू होणार आहे. त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवली आहे. योगाभ्यास संस्था...

बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे आवश्यक

पुणे  : बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. उज्ज्वल भारताच्या...

परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारी, मका, कपाशी आणि  इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत शेतकर्‍यांवर...

ट्रेडइंडिया भारतातील पहिला व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० आयोजित करणार

पॅकेजिंग उद्योगाला नव्या व्यावसायिक संकल्पना आणि नवे पैलू आजमावून पाहण्याची संधी मुंबई : भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडिया कोव्हिड-१९ इसेन्शिअल्स एक्सपो इंडियाच्या सफल आयोजनानंतर 'पॅकेजिंग एक्सपो इंडिया' या व्हर्चुअल...