राज्यात उद्यापासून पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी,तर रात्री ११ ते पहाटे ५...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारी म्हणजे उद्यापासून हे निर्बंध लागू होतील. यानुसार...

उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी...

इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. नढळ इथल्या तात्पुरत्या...

दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका...

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मध्ये कोविड -१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतल्या प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखता यावं यासाठी मध्य रेल्वेनं उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करायचा निर्णय...

लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनद्वारे तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन

महिला व बालविकास विभागाकडून लॉकडाऊन काळात मानसिक आधार; घरगुती हिंसाचाराच्या ४ हजार प्रकरणांत मदत मुंबई : कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार...

शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत – नितीन राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रब्बीच्या काळात सिंचन व्यवस्था सुरळीत असावी यासाठी शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत असे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांनी काल...

केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची सोलर रूफटॉप ही योजना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं सोलर रूफटॉप ही योजना सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत १ हजार ६७२ वीज ग्राहकांनी घराच्या...

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश मुंबई : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे...

हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने एक झाड लावा- वनमंत्री संजय राठोड

हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ ठाणे : हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन वन व भूकंप पुनर्वसनमंत्री संजय राठोड यांनी केले. वनविभागाच्या वतीने आयोजित...