दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

‘ग्रो’ची सीरीज सी फेरीत ३० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

भारतात लाखो लोकांना गुंतवणूकीत सहज प्रवेश मिळवून देण्याचे ग्रोचे उद्दिष्ट मुंबई : ग्रो या लोकप्रिय गुंतवणूक प्लॅटफॉर्मने वायसी कंटीन्युटीच्या नेतृत्वात सी सिरीजमध्ये ३० दशलक्ष डॉलर (२२० कोटी)ची निधी उभारणी केली आहे....

कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व वित्तीय संस्थांना केल्या आहेत. या एजंटांनी कर्ज घेणाऱ्या...

देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन नागरिकांना सक्षम बनवूया. देशाला आणखी विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला...

सर्वच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घ्यायच्या झाल्यास त्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या असाव्यात अन्यथा त्या पुढे ढकलाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे....

संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचे मॉन्सून अधिवेशन या महिन्याच्या 14 तारखेपासून सुरू होईल आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे, असे लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपती...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित...

त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड

मुंबई : त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत  राज्यात ४३४.१४९ हेक्टर वन जमीनीवर जवळपास ६ लाख रोपांची लागवड झाली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अनेक...

विद्यापीठ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या कामगिरीनुसार गुण द्यावेत : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या कामगिरीनुसार गुण द्यावेत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. Covid 19...