वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ...
‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्राकडून 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
मुंबई : राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट, ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्यउत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर...
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरात सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. येत्या ३० तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. या अधिवेशनात...
नॅशनल टेस्टींग एजन्सीनं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल टेस्टींग एजन्सी, अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. नॅशनल...
पिंपरी चिंचवड शहरातून पूरग्रस्तांना मदतसाठी ‘तहसील हेल्प डेस्क’ सुरु
पिंपरी : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात 'तहसील हेल्प डेस्क' सुरु करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी दिलेली मदत एकत्रित करून तहसील हेल्प डेस्कच्या वाहनातून पुणे...
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे पत्रक
नवी दिल्ली : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि न्यायाधिकरणाच्या देशभरातल्या खंडपीठांसमोर येणाऱ्या व्यक्तींच्या खटल्यांचे निराकरण करून त्यांचे समाधान करणे यासाठी न्यायाधिकरण आणि खंडपीठांनी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. न्यायाधिकरणाकडून खटले निकाली...
महाराष्ट्र शासनाचे रोख्यांची सममूल्याने परतफेड २५ ऑगस्टपर्यंत
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अधिसुचनेनुसार ८.४२ टक्के महाराष्ट्र शासन रोखे २०२० अदत्त शिल्लक रकमेची २४ ऑगस्ट २०२० पर्यंत देय असलेल्या व्याजासह २५ ऑगस्ट २०२० रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार...
आगामी काळात राज्यातल्या २० हजार गावांचं सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासनाचा विचार
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी काळात राज्यातल्या २० हजार गावांचं सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासनाचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राजभवन इथं बोलत होते. 'नवभारत'...
पुणे जिल्हयाच्या 80 हजार 248 .12 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा
आराखडयाचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्हयातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या पुणे जिल्हयाच्या सन 2020-21 या वर्षाच्या...
कोकणात दरड कोसळलेल्या १०९ ठिकाणांचं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या भूस्खलनाची शक्यता असलेल्या १०९ ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून या भागांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या...











