अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंदिराला भेट देऊन बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.  बांधकामाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून ...

मुंबई आणि परिसरात १२ ऑक्टोबरला झालेल्या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत –उर्जामंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि परिसरात १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी तसंच याबाबतचं तांत्रिक लेखापरिक्षण करुन उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा...

मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...

टाळेबंदीच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

पुणे : जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात...

पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल रात्री साडेआठच्या सुमारास  भागातील ताबारेषेवर अंदाधुंद गोळीबार तसंच बॉम्ब गोळ्यांचा मारा केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर...

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीपीएमएस) प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश देण्याची...

राज्यात येत्या तीन ते चार दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या तीन ते चार दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे....

वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून राज्यातले २ हजार ४२३ नागरिक दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक आले आहेत. यापैकी ९००...

बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे – नितीन गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक सुरक्षेच्या योजना राबवताना बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे, अस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश कोरोनाशिवाय इतर रुग्णांनादेखील उपचार मिळणे गरजेचे मृत्यू दर कमी करणे, रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी वाढविण्याला प्राधान्य मुंबई : राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर...