जिल्‍हाधिकारी राम यांची राजेंद्रनगर वसाहतीला भेट

पुणे : जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी राजेंद्रनगर वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. 25 सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे येथील रहिवाश्‍यांच्‍या घरांत पाणी घुसले होते व पुरांत...

जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, मुख्तार अब्बास नक्वी यांनी सत्राचं उद्धाटन केलं.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी...

महाराष्ट्रात आज १ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आज १ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार १४९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता १०वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयता पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा आज जाहीर केल्या. त्यानुसार बारावीची...

पुणे विभागात 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 716 क्विंटल भाजीपाल्याची आवक...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 716 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणल्या –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणण्यात आल्या असल्याची घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय...

महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला तब्बल १ कोटी २२ लाख ९९...

तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे करणार दिग्दर्शन

तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव आहे त्रिभंगा. हा संपूर्णपणे स्त्रीप्रधान सिनेमा असणार आहे. शबाना आझमी, काजोल आणि सोशल मिडियावर प्रसिद्ध...

३५२ सखी मतदार केंद्रात चालेल केवळ महिला राज!

मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे...