संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना श्रद्धांजली
अण्णाभाऊंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा सिद्धहस्त, संवेदनशील साहित्यिक हरपला
मुंबई : समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या...
मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार सुरू, धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम असून उद्याही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून...
राज्यात आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...
बहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर...
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध...
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
मुंबई : राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा...
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात दिली. महिला अत्याचाराचे राज्यात ३० हजार ५४८...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी राज्यभर एकता दौड
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा...
राज्यात ६७ लाख १४ हजार ७४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप
मुंबई : स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...











