वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकलेले भारतीय महाराष्ट्रात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राबवलं जात असलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत, ३० विमानांनी १९ देशातले ४ हजार १३ नागरिक, महाराष्ट्रात...
दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ इथं आज केली. दशावतारी कला ही...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं आज दिल्लीत निधन झालं.ते ७७ वर्षांचे होते.दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. १९६७ ते १९७९ या...
मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क लावणं सक्तीचं
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचं करण्यात येणार आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी...
नागरिकांना लाभ व्हावा यासाठी विकास प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : विकास प्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास...
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या...
राज्यातल्या उद्योगांना कामगारांची कमतरता भासणार नाही, उद्धव ठाकरे
नवी दिल्ली : स्थालांतरित मजूर राज्यातून निघून गेले असले तरी राज्यातल्या उद्योगांना आवश्यक असलेल्या कुशल आणि अकुशल कामगारांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
ते...
पालखी सोहळयामध्ये वारकऱ्यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात
पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरं केलं जात आहे. या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय...
बालगृहातील किशोरवयीन मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
मुंबई : कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी बालगृहातील प्रवेशितांनाही मिळावी याकरिता माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळेमध्ये किशोरवयीन मुलांना ज्यूट बॅग मेकिंग व असिस्टंट वायरमन या व्यावसायिक कोर्सेसचे नुकतेच प्रशिक्षण...










