भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई: आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. ‘वेलनेस’च्या क्षेत्रात भारत...
इंटरनेट वापराचा हक्क हा काही बंधनांसह मुलभूत हक्क असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत इंटरनेचा वापर हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असं सांगत जम्मू-कश्मीरमध्ये रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु करावी असा आदेश...
भारत संयुक्त राष्ट्राच्या एकजुटीसाठी वचनबद्ध – परराष्ट्र व्यवहारमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रसाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी पाठवलेल्या संदेशात डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेच्या महत्त्वाचा...
नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न
मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या...
ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकांनी अधिक वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधावेत – मुख्यमंत्री
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे यासाठी सर्व पालिकांनी ट्रॅक एन्ड ट्रेस वर जास्तीत जास्त भर देऊन एकेका रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे महत्त्वाचे...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय...
परळी/बीड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन अण्णाभाऊ साठे यांचा...
कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचे साकडे
आषाढी एकादशी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी
पंढरपूर : आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट देऊन सुरक्षा...
पोलिसांवर हल्ल्यांच्या २१८ घटना ७७० व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ६ हजार गुन्हे दाखल
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ६ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २१८...
मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर
पुणे : मुद्रांक परतावा व नोंदणी फी परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, तसेच पारदर्शकता वाढावी या हेतूने नोंदणी व मुद्रांक विभागाने परतावा प्रणाली नव्याने तयार केली आहे....
कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली : मुंबईसह अन्य शहरांमधून कोकणात जाणारे मजूर आणि चाकरमान्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
बाहेरून येणाऱ्या...











