शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बालमोहन विद्यामंदिरच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या...

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक...

अम्फान चक्रीवादळानं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्फान चक्रीवादळानं ओदिशा आणि पश्चिम बंगालचं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं, अशी मागणी आज देशभरातल्या २२ विरोधी पक्षांनी केली आहे. या...

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा...

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविण्याचे विधासभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन ग्रामीण भागातील रोजगार संधीला चालना द्यावी. तसेच,...

भारतीय वायू दलात डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायू दलात येत्या डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जातील, अशी माहिती वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी...

आयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून संबोधन केलं. सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाचा निकाल दिला आहे. आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची...

महिलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज न्यूझीलंडनं भारताला ६२ धावांनी पराभूत केलं. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला....

तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

नवी दिल्ली : वर्ष 2022 च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना – विस्थापित मजूर आणि शिधापत्रिका नसलेल्यांसाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  विस्थापित मजूर आणि शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत तांदूळ आणि हरभरे वाटप करण्याला येत्या १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई/ठाणे शिधावाटप...