येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...
राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या संकटानं सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे, त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.
राज्यात ऑक्सिजन...
अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचे योगदान
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे...
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचे काम सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपासंबंधीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचं काम सुरु असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं...
पंकजा मुंडे यांना केंद्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
माजी...
पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...
लॉकडाऊनमधेय रिक्शाचालकाची स्थलांतरित आणि बेघरांना मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातले रिक्षाचालक अक्षय कोठावळे लग्नासाठी बचत करून ठेवलेले दोन लाख रुपये लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुर तसंच रस्त्यावर राहणाऱ्यांना अन्न पुरवण्यासाठी वापरत आहेत. मित्रांच्या सोबतीने कोठावळे या...
चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल ; समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ होईल- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा...
स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण
मुंबई : स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून...









