रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतीकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांचं आज निधन झालं. स्वामीजींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. स्वामीजींनी अनेक लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण जागवला...

आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा २९ एप्रिलपर्यंत अहवाल दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी गुरुवार २९ एप्रिल पर्यंत त्यांच्याकडील आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अहवाल दाखल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं स्वतःहून...

वारकरी संप्रदायातील प्रमुख हभप बाबासाहेब महाराज यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातील प्रमुख प्रबोधनकार हभप बाबासाहेब महाराज इंगळे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ किर्तनकार,...

गुरुंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकजूट दाखवण्याची गरज – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरूंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्र येणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातच्या कच्छमध्ये गुरुद्वारा लखपत साहिब इथं...

जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७.७९ टक्क्यांवर पोचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोचला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाणिज्य व्यापारविषयक आकडेवारीच्या हवाल्यानं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती...

मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री ‘ग्राऊंड झिरो’वर

आयलँडिंगदरम्यान वीज पुरवठा न केल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर डॉ.नितीन राऊत सोमवारी देणार टाटा वीज निर्मिती केंद्राला भेट मुंबई : टाटा वीज निर्मिती केंद्राने आयलँडिंगच्या काळात मुंबईला वीज पुरवठा न केल्याच्या तक्रारीच्या...

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने; मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच...

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकरी पुरस्कारांच्या संख्येत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढवली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. कृषिमंत्री दादाजी भुसे...

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू...

नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत मार्च 2022 पर्यंत लातूर मधील नळजोडणीचे काम कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा परिपूर्ण आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय...