औरंगाबादच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद जिल्ह्यातील समस्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या जाणून
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. औरंगाबादच्या...
जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिक माहितीवर आधारित जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ही माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार...
‘एनएचएआय’ला टीओटीअंतर्गत 9 टोल नाक्यांवरील प्रत्यक्ष वसुलीच्या बदल्यात 5,011 कोटी रूपयांचा महसूल
नवी दिल्ली : एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या ‘टीओटी’म्हणजे टोल- ऑपरेट- ट्रान्सफर या महत्वाकांक्षी योजनेनुसार 566 किलोमीटर लांबीच्या 9 टोलनाक्यांवर प्रत्यक्ष वसूल टोलच्या बदल्यात 5,011कोटी रूपये आज मिळाले....
एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या...
कारखानदारी व निर्यातीला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या...
लॉकडाऊनच्या काळात राज्यात १९६ सायबर गुन्हे दाखल
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यामध्ये काही...
पुणे विभागातील 5 लाख 38 हजार 949 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 38 हजार 949 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 62 हजार 615 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 37 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पहिला टप्पा : एप्रिल 2020 ते जून 2020
एनएफएसए लाभार्थ्यांसाठीच्या एप्रिल-जून 2020 च्या निर्धारीत अन्नधान्याचे राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडून 93.5 % वितरण : भारतीय अन्नधान्य महामंडळ
नवी दिल्ली : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून प्राप्त अहवालानुसार, सुमारे 118 लाख मेट्रीक टन...
राज्यात काल कोरोनाच्या सुमारे १२ हजार रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे....
एंजल ब्रोकिंगने स्मार्ट एपीआय लॉन्च केले
एपीआय इंटिग्रेशन सक्षम केले
मुंबई : भारतीय रिटेल गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एंजल ब्रोकिंगने स्मार्टएपीआयच्या माध्यमातून एपीआय एकत्रिकरण सुरु केले आहे. फ्री-टू-इंडिटग्रेट फीचरद्वारे स्टार्टअप्स आणि स्टॉक सल्ल्यासह कोणताही प्लॅटफॉर्म...











