ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली ऑक्सिजनची गरज वाढत असून केंद्रानं सध्याचा पुरवठा आणखी २०० मेट्रिक टनानं वाढवावा अशी विनंती राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे. राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्यानं वाढत...

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन

पुणे : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत...

विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या- सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम

पुणे - राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून...

इन्वेस्ट इंडिया कंपनीला जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सीचा मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्व्हेस्ट इंडिया ही भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारितली ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी कंपनी जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी ठरली...

चित्रपट अभिनेते आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : चित्रपट अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. मुंबईत चेंबूर इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५० हजारांच्या वर, त्यापैकी २२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल आणखी २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ८८ हजार ५२८ झाली आहे. तर काल या आजारानं १०९ रुग्णांचा मृत्यू झाला....

पंतप्रधान आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केली दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती ब्लोदीमीर झेलेंस्की यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. युक्रेनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झेलेंस्की यांच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. युक्रेनमधे नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत...

नैसर्गिक संकटाचे विपरीत परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्‍णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सिंधुदुर्गनगरी : नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव...

राष्ट्र हिताला सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र हिताचं सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भाजपाच्या ४२ व्या स्थापना दिवस समारंभात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत...

सहकार क्षेत्राला करातून मिळाली सूट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर, ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून देत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. संबंधित असेसमेंट वर्ष संपल्यापासून दोन वर्षांच्या कालावधित असं दुरुस्त...