संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा मार्ग संघटनेने बांधलेले...

अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते शिलान्यास नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 44 प्रमुख कायमस्वरूपी पूल राष्ट्राला  समर्पित केले. देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील...

तुर्कस्थानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सिरीयाचे १९ जवान ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थाननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात, काल सिरीयाच्या शासनपुरस्कृत सैन्य दलाचे १९ जवान ठार झाले. सिरीयाच्या इदलीब प्रांतातल्या लष्करी तळांना लक्ष्य करून तुर्कस्थाननं हे ड्रोन हल्ले केले. गेल्या...

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…

युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...

केंद्राकडून 19 राज्यांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शाह यांनी 19 राज्य सरकारांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमधल्या आपत्ती निवारणाच्या कामात या निधीमुळे राज्यांना मदत...

संकटकाळात शासनाकडून लाख मोलाची मदत!

मुंबई : जगभर कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’...

सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधेयक करणारा ठरावही विधानसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधे मराठी भाषा शिकणं अनिवार्य करणारं वि धेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं.  या विधेयकातील सूट देण्याची  तरतूद या कायद्याला मारक...

मालवाहतूक गाड्यांच्या फेऱ्या नियमित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत. गेल्या ४ दिवसात जवळपास...

पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यासाठी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हाउपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था,...

दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...