COVID-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णांची भारतातील संख्या अमेरिकेला मागे टाकून पहिल्या स्थानावर
एकूण रोगमुक्तांची संख्या 42 लाख, जी एकूण जगातील रोगमुक्तांच्या संख्येच्या 19 टक्के एवढी आहे
Covid रोगमुक्तांच्या दिवसभरातील संख्येत आज सर्वाधिक वाढ
गेल्या 24 तासात 95 हजार पेक्षा जास्त रोगमुक्त
नवी दिल्ली : जागतिक...
‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ
फक्त ५ रूपयांत फिरत्या गाडीद्वारे गरजूंना मिळतेय जेवण
गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज...
संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती
मुंबई : संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.
सध्या...
‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार
नागपूर : राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या 'सुखोई'तून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर...
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ०९४ नवीन बाधितांची नोंद झाली; तर हजार १ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल या आजाराने राज्यात १७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद...
देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप...
‘सीएए’ आणि ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ ‘इंद्रायणी थडी’मध्ये स्वाक्षरी मोहीम
- आमदार महेश लांडगे यांचे मनोरंजनासह जनजागृतीला प्राधान्य
- केंद्रातील भाजपा सरकारच्या निर्णयाला पिंपरी-चिंचवडमधून समर्थन
पिंपरी : केंद्रातील भाजपा सरकारने ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ बाबत केलेल्या कायद्यांचे समर्थन करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्वांत मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’मध्ये जनजागृती आणि...
अस्वच्छता आढळल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुताऱ्या अथवा इतर ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास त्या ठिकाणच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावरही...
स्वच्छतेच्या माध्यमातून रामराज्य आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई : प्रभु रामाचे चरित्र आसेतु हिमालय भारताला जोडणारे आहे. महात्मा गांधींना देशात रामराज्य आणायचे होते. त्यांना अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने देश स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन...
आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात मोर्शी येथे रास्ता रोको आंदोलन !
मोर्शी तालुका प्रतिनिधी : शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आज दि 8 डिसेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ...











