पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी ; अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार...
मुंबई : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी...
जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्याचे राज्यमंत्री परिणय फुके यांचे निर्देश
मुंबई : मुंबईमधील जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असे निर्देश राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले.
मुंबई विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीबाबत आढावा...
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार...
सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर येथील श्रमिक...
दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एस आय ए...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या जम्मु काश्मीर मधल्या ८६ ठिकाणच्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयए आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला आज सुरूवात झाली...
राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या एक कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश आलं आहे. या कारवाईमुळे प्रार्थनास्थळांवर आणि काही समुदायाच्या नेत्यांवर होणारे संभाव्य दहशतवादी...
प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजने २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग उभारले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग, २३ प्रमुख पायाभूत सुविधा योजना, आणि ३५ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित...
जागृती, दक्षता व खबरदारी वाढविल्यास कोरोना प्रसार निश्चित कमी होईल – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
शेफ संजीव कपूर, अभिनेत्री परिझाद झोराबियन देखील सन्मानित
मुंबई : कोरोना महामारी देशासाठी परीक्षा पाहणारा काळ होता. गेल्या वर्षभरात देशाने कोरोनाचा मुकाबला उत्तम प्रकारे केला आहे. परंतु, कोरोना अद्याप संपलेला...
राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सुमारे २० हजारानं जास्त आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे. मृत्यू...
दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन करावे यासाठी...
देशात सलग १७व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारापेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ४२ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८६ लाख ४ हजार ९५५ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामुक्तीचा दर...











