बजरंग पुनिया आणि दीपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात...

कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे – मुख्‍यमंत्री

पुणे- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे,...

महाविकासआघाडी सरकार ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एका शिक्षिकेला...

उपमुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण; देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा

कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची आजच्या क्रांतिदिनी सुरुवात करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनी झाली. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितले आणि...

14545 कि.मी. लांबीच्या 272 रस्त्यांच्या बांधकामासाठी आराखडा तयार

नवी दिल्ली : सरहद्दीजवळ समग्र आणि व्यापकरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत सुरळीतपणे संपर्क राहील आणि संरक्षणसिद्धता वृद्धींगत होईल अशा पद्धतीने रस्ते, रेल्वे मार्ग...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील – शालेय शिक्षणमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत्या १३  जूनला सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील, यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड...

महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या...

एमटीडीसीकडून आषाढी वारी दर्शन सहलीचे आयोजन

पुणे : पालखी सोहळा ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. पालखी म्हटलं कि सगळीकडेच वारकरी, टाळ – मृदुगांचा नाद आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या नयनरम्य अशा पालखी सोहळ्यासाठी...

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवावा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमहारेल यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्तावमंत्रीमंडळासमोर ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. मुंबईत सहयाद्री अतिथिगृहात पुणे-नाशिकरेल्वे प्रकल्पासंदर्भात...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून पात्र लाभार्थी सुटता कामा नये -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. येथील कृषि आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात कृषि मंत्री...