यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण

मुंबई (वृत्तसंस्था) :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. कोरोनाचे भय कायम असल्यानं यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट...

अमेरिकेतील हार्टलैंड फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘भारतावर विशेष भर’

भारतात माध्यमे आणि मनोरंजन विश्वाच्या विकासाच्या संधींबाबत उद्योगजगत आशादायी महोत्सव आयोजक इफ्फी 2019 मध्ये सहभागी होण्यास उत्सुक नवी दिल्ली : टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, चित्रपटक्षेत्रातील भारतीय प्रतिनिधी मंडळाने आंतरराष्ट्रीय...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र...

केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

नाशिक शहरातील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे...

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल – वीरेंद्र पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्र आणि देश एका विचित्र परिस्थितीतून...

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोविड १९ चे ९७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३३...

पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सांगली :  महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्ररस्तांशी संवाद साधताना...

लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील- चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी काल सांगली जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची...

पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या, नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाच्या प्रकरणाचं भारतानं तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं काल पाकिस्तानचे...