शनिवारच्या कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन उद्या देशभर होणार असून त्यासाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती...

जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे सीमापार दहशतवादाला आळा बसेल आणि समावेशक विकासाला चालना मिळेल- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरची पुनर्रचना करुन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळून सीमापार दहशतवादाला आळा बसेल असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सियरा...

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या तीन वर्षांत चार...

डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे...

‘जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन व्हावे’ मुंबई : कोरोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन...

नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील...

दोन नव्या संघांसह पुढच्यावर्षीची IPL भारतातच आयोजित करण्याची BCCI ची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिअन प्रिमीअर लिग अर्थात आयपीएलचं २०२२ चे पर्व भारतातच आयोजित केलं जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. आयपीएलचं...

नव्या कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्ती करण्याचा उपमुख्यमंत्र्याचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापराचे निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. मुंबईत आज जनता दरबार कार्यक्रमानंतर...

आरोग्य विभाग पेपरफुटी शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी राज्या लोकसेवा आयोगाला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणं अवघड आहे. त्यामुळे शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा अमित शहा यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एअ उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली आणि देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा आढावा घेतला. केंद्रीय...

उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ

मुंबई : ओपेक देशांनी केलेल्या तीव्र उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मागील आठवड्यात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली. आयईएने तेलाची मागणी दररोज ९१.७ मिलियन बॅरल होण्याचे भाकीत केल्यानंतर तेलाच्या किंमतींना...