दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता....

मनरेगा अंतर्गत २६ हजार ९७९ कुटुंबांना रोजगार

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यात २१ मे पर्यंत २ हजार ४१५ कामं सुरु झाली आहेत. जिल्ह्यात २०-२१ या वर्षात १ एप्रिल पासून २६...

राज्यात ८० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ८० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं ठरलं आहे. काल ४ लाख ३०...

भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन

(लेखक: श्री प्रथमेश माल्या, एवीपी- रिसर्च नॉन एग्री कमोडिटी एंड करेंसी, एंजेल ब्रोकिंग लिमिटेड) भारतीयांचे सोन्यावरील प्रेम हे जगाच्या इतर भागातील पिवळ्या धातूवरील प्रेमाच्या तुलनेत समजण्यापलिकडे आहे. तिथे याकडे गुंतवणुकीचा...

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते राजस्थानमधील दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि तीन सुपर स्पेशलिटी...

डॉ. हर्ष वर्धन यांनी “वाजपेयीजींची राष्ट्राप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण” करण्यासाठीच्या संघराज्य प्रणालीचे कौतुक केले नवी दिल्‍ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत...

थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी; मुंबई ठाण्यातील ६ दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार

मुंबई : थेट लाभ हस्तांतरण (DBT- Cash) प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई ठाण्यातील 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातील आझाद मैदान...

उत्तरप्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशमध्ये आज देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये कारखियाओ इथल्या औद्योगिक...

दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी कायमस्वरुपी बांधकाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. गुरु रविदास तलाव मंदिराच्या कुंपणात आणण्यालाही न्यायालयानं मंजुरी दिली आहे. याआधी...

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळे आधीच संपणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी, राज्य शासनानं एक आठवड्यानं कमी केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेलं अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं, पण...

आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली आमदार मानसिंग...