पूरग्रस्त भागातल्या व्यवसायिकांना अल्पव्याज दरानं कर्ज उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीनं पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची...
पुणे जिल्ह्यात इतर राज्य व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण व्यवस्थापन समित्यांची स्थापना- जिल्हाधिकारी नवल...
पुणे : लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकलेले आहेत. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत...
विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात...
भारत मोरक्को दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारत आणि मोरक्को यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
प्रभाव:
यातून...
विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या (SEED) योजनेचा केंद्रीय सामाजिक न्याय...
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायांच्या कल्याणासाठी...
एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉन'चे आयोजन
मुंबई : भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे...
महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या...
नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...
युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत काल मंजूर झाला. त्याबरोबरंच युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचंही आवाहन केलं. १४० देशांनी या...
मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शालेय मुले-मुली या दोघांनाही संवेदनशील बनविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतील. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भात पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून पाचवी...











