वाशिम जिल्ह्यातून ११० पिशव्या रक्त संकलित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर येथे विशिष्ट अंतर ठेवत रक्तदान शिबीर घेण्यात आले. ११० पिशव्या रक्त संकलित करण्यात...

जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदलीसाठीच्या ऑनलाइन यंत्रणेला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्राम विकास विभागातर्फे होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून सुरु करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 2022 मधील शिक्षकांच्या...

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण तयार करण्याचं काम सुरु असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण तयार करण्यासाठी सरकार काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर...

देशाचे कृषी क्षेत्र, शेतकरी आणि गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं कृषी क्षेत्र, आपले शेतकरी, आपली गावं, हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं आहे. यासह तो २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. टोकिया ऑलिम्पिकमधला चीनचा सुवर्णपदक विजेता...

आरोग्य विभागाची २५,२६ सप्टेंबरला होणारी लेखी परीक्षा ढकलली पुढे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील आज आणि उद्या होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील...

पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्त्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं नुकसान करणं चुकीचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं....

जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...

आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे...

वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील गुजरी इथं वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री राळेगाव तसंच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेड...